कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा वाद सुरू होता.
कुणीतरी अत्र्यांना म्हटलं, " अहो ते कर्नाटकवाले
म्हणताहेत की बेळगाव आमचं आहे.
कारण "बेळगाव"
नावातली पहिली दोन अक्षरे म्हणजे "बेळ" हा म्हणे
कानडी भाषेतला शब्द आहे."
.
.
.
.
.
.
अत्रे म्हणाले, " ते मूर्ख आहेत. असं दोन अक्षरांवरून ठरत
असतं, तर आम्ही उद्या लंडन आमचं आहे असं म्हणू".
No comments:
Post a Comment