Thursday, November 14, 2013

अत्रेंचा विनोद

कर्नाटक महाराष्ट्र सीमाप्रश्नाचा वाद सुरू होता.

कुणीतरी अत्र्यांना म्हटलं, " अहो ते कर्नाटकवाले
म्हणताहेत की बेळगाव आमचं आहे. 

कारण "बेळगाव"
नावातली पहिली दोन अक्षरे म्हणजे "बेळ" हा म्हणे
कानडी भाषेतला शब्द आहे."
.
.
.
.
.
.
अत्रे म्हणाले, " ते मूर्ख आहेत. असं दोन अक्षरांवरून ठरत
असतं, तर आम्ही उद्या लंडन आमचं आहे असं म्हणू".

No comments:

Post a Comment