Thursday, July 10, 2014

गाढव

आचार्य अत्रेंच्या मराठा प्रेस च्या मागे एक गाढव मरून पडलं होतं ,
एक-दोन दिवस ते तिथेच पडलेलं पाहून अत्र्यांनी महानगरपालिकेत फोन 
लावला
“मग आम्ही काय करू”- पलीकडून उर्मट प्रश्न आला
अत्रे शांतपणे म्हणाले,”
“तुम्ही काही करू नका
मृतांच्या नातेवाईकांस कळवण्याची पद्धत आहे म्हणून फोन केला एवढच..” 

No comments:

Post a Comment