Tuesday, December 25, 2012

असा हजरजबाबी पुन्हा होणे नाहि..

अत्र्यांची परीस्थीति जरा खालावलेली होति. त्यात त्यांची कार बिघडली म्हणुन ते पायी पायी कामासाठि जात होते. तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला.व खवचट पणें विचारले " काय बाबुराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?"
अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्हि एकटेच? वहिनी दिसत नाहि बरोबर ? कुणाबरोबर पळु्न बिळुन गेल्या की काय?

No comments:

Post a Comment