अत्र्यांची परीस्थीति जरा खालावलेली होति. त्यात त्यांची कार बिघडली म्हणुन ते पायी पायी कामासाठि जात होते. तेवढ्यात त्यांना त्यांचा विरोधक भेटला.व खवचट पणें विचारले " काय बाबुराव आज पायी पायी, काय कार विकली की काय?"
अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्हि एकटेच? वहिनी दिसत नाहि बरोबर ? कुणाबरोबर पळु्न बिळुन गेल्या की काय?
अत्रे म्हणाले. "अरे आज तुम्हि एकटेच? वहिनी दिसत नाहि बरोबर ? कुणाबरोबर पळु्न बिळुन गेल्या की काय?
No comments:
Post a Comment