विनोद नगरी
सर्वोत्तम मराठी विनोद वाचण्यासाठी विनोद नगरीत आपले स्वागत आहे.
Home
वाचलेच पाहिजे असे काही
सही रे सही
दिशाभूल आणि उत्तरे
About
Thursday, June 13, 2013
पाणी
सर:-चिंट्याकाल काय बरं शिकवलं मी.
चिंटू :- पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही.
सर :- बरोब्बर. आता सांग पाहू तो पाण्याशिवाय का नाही जगू शकणार ते.
चिंटू :- सोप्पाय सर. पाणी नसेल तर तो पोहू शकणार नाही.
आणि तो पोहला नाही तर बुडून जाईल...!!!
No comments:
Post a Comment
Newer Post
Older Post
Home
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment