Thursday, June 13, 2013

पाणी

सर:-चिंट्याकाल काय बरं शिकवलं मी.

चिंटू :- पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही.

सर :- बरोब्बर. आता सांग पाहू तो पाण्याशिवाय का नाही जगू शकणार ते.

चिंटू :- सोप्पाय सर. पाणी नसेल तर तो पोहू शकणार नाही.

आणि तो पोहला नाही तर बुडून जाईल...!!!

No comments:

Post a Comment